सर
सर सांगुन आली।
घर लांघुन गेली।
मी हसलो एकदा
व्यथा सोडुन गेली।
पाप राहीले तसेच
गंगा वाहुन गेली।
लागली आग उरी
गावे पेटुन गेली
राहीलो जिथल्या तिथे
गर्दी रेटुन गेली।
--- प्रशेन ह क्यावल
माझ्या भुतकाळातल्या तरल मनाची स्पंदनं ह्या गजलच्या स्वरुपात अजून अस्तित्वात आहेत. त्या भावनांना एक ह्क्काचे स्थान देण्यासाठी हा Blog. आशा आहे तुम्हाला जरुर आवडेल. gulkand@yahoo.com
0 Comments:
Post a Comment
<< Home